
६वी पंचवार्षिक योजना
कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५
प्राधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model खर्च : प्रस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.
उद्दिष्ट : 1. 5.2% वाढिचा दर साध्य करणे 2. 3 कोटि 40 लाख लोकांसाठी रोजगार निर्मिति 3. आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन
प्रकल्प : १. Integrated Rural Development Programme (IRDP) २. National Rural Employment Programme (NREP) ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) ५. नवीन २० कलमी कार्यक्रम ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)
महत्वपूर्ण घटना : १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि १२ जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
मूल्यमापन : हि योजना यशस्वी ठरली. वाढीचा दर ५ टक्क्यापेक्षा अधिक सध्या होण्यास सुरवात झाली.
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">