२
री पंचवार्षिक योजना

कालावधी:
इ.स. १९५६ - इ.स. १९६१
प्राधान्य : जड व
मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च :
प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी
रु.
प्रकल्प
: १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या
मदतीने २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने ३. दुर्गापूर
(पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने ४. BHEL
(Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ ५. नानगल व रुरकेला खत
कारखाने. ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला.
महत्वपूर्ण
घटना : १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.
२. Intensive
Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा
दर 4.5% (संकल्पित) 4.27% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. ३.
पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल ५.
समाजवादी समाजरचनेचा स्वीकार ६. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण ७. बलवंत
रॉय मेहता आयोगाची स्थापना-1957
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">